Sunday, 11 June 2017

इ. स. पू. ६ व्या शतकादरम्यान उत्तरपश्चिम भारताच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेत कोणत्या परदेशी राजवटीने कोणत्या मार्गाने भारतावर आक्रमण केले ?

Daily Quiz # २१७

इ. स. पू. ६ व्या शतकादरम्यान   उत्तरपश्चिम भारताच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेत कोणत्या परदेशी राजवटीने कोणत्या मार्गाने भारतावर आक्रमण केले ?

उत्तर : इराणच्या अशेमेनिडी शासकांनी उत्तर पश्चिम भारताच्या कंबोज व गंधार यांच्या मध्ये असलेल्या वादाचा फायदा  घेत भारतावर हल्ला केला. 

इराणचा राजा दरायस याने  516  इ.पू . काळात हिंदुकुश  पर्वत रांग   मार्गे हल्ला केला व पंजाब  आणि  सिंधु प्रांत काबिज केले.

No comments:

Post a Comment